वसई मध्ये भर दिवसा झालेली तरुणीच्या हत्येची घटना अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे.
महाराष्ट्रात महिला सुरक्षा कुठे ? हा प्रश्न आता पडला आहे.
भारतीय जनता पक्षाने बलात्काराचे आरोप असणाऱ्या आरोपींना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले. असा पक्ष महिलांच्या सुरक्षेची काय हमी देणार?
भाजप आणि NDA ची सरकार असलेल्या सर्व राज्यांमध्ये महिला असुरक्षित आहे. -विजय वडे्टीवार (विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य)
https://www.facebook.com/share/v/EttNEEiti3gnKFW6/?mibextid=oFDknk